Friday, May 27, 2016

मधुकोष सोसायटी - रक्तदान शिबीर २०१६


"मधुकोष सोसायटी - रक्तदान शिबीर"


परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्

धुकोष सोसायटीने सुभाषीताला सार्थ ठरवत सामुहिक रक्तदानाच्या मालिकेतील दुसरे पुष्प यशस्वी रीतीने सोसायटी जनकल्याण रक्तपेढी, शुक्रवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले. रविवार दिनांक २२ मे २०१६ रोजी सर्व सोसायटीतील सदस्य सहकुटुंब येउन रक्तदान करून गेले, त्याच कार्यक्रमाचा हा मागोवा


शिबिराच्या कार्यक्रमाची सुरुवात हि अतिशय भावपूर्ण वातावरणात भारतमाता प्रतिमा पूजनाने तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली, त्यावेळी सोसायटीमधील ज्येष्ठ सदस्य योग अभ्यासक आपटे आजी, डॉ. पुरंदरे, गोखले आजीश्री.काळवीट काकाश्री. भिडे, सोसायटीचे कार्यकारी सदस्य आदी उपस्थित होते
यानंतर लगेचच सोसायटीमधील डॉ. श्री. सुकृत पुरंदरे यांचे "Anemia - कारणे उपाय" या विषयावरील मार्गदर्शन झाले, डॉ. पुरंदरेंनी अतिशय साध्या सोप्या भाषेत केलेली उलगडणूक उपस्थितांना उपयुक्त ठरली


क्लब हाउस मधील सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी तशी १०-१५ दिवसांपासूनच सुरु झाली, - नियोजन बैठका, सोसायटीच्या आवारात, नोटीस बोर्डांवर जागृती करणारे फलक तसेच whatsapp, facebook सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदानाचे आवाहन करणारे पत्रक पसरवण्यात आले.
उत्साही वातावरणात सुरु झालेल्या शिबिरात्मध्ये नियोजनात तसेच रक्तदानात पुरुषांबरोबर स्त्रियादेखील हिरीरीने  सहभागी होत्या. सकाळी ०९:३० पासून साधारण दुपारी ०१:०० वाजेपर्यंत जवळपास ५१ जणांनी रक्तदान केले तर १२ जण काही कारणांमुळे रक्तदान करू शकले नाहीतया मध्ये महत्वाची आणि जाणवणारी गोष्ट अशी की रक्तदान करू शकणाऱ्यामध्ये महिलांचा आकडा हा हिमोग्लोबिन (Hb)  ची कमतरता, कमी वजन या कारणाने होता. धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी, शरीराची झीज भरून निघेल अश्या खाण्याच्या सवयी जेवणामध्ये आग्रहाने वापर करण्यात याव्या अशे पदार्थ याबद्दल जनकल्याण तर्फे माहिती पत्रक देखील देण्यात आली. सुरुवातील झालेल्या "Anemia" वरील मार्गदर्शनाने पुढील वेळेस नक्कीच जास्तीत जास्त जण रक्तदान करतील अशी आशा

शिबिरात आलेल्या प्रत्येकाला स्वामी विवेकानंदांचे प्रबोधक विचार असणारे एक एक स्टीकर भेट म्हणून  पुढच्या रक्तदानाची आठवण म्हणून देण्यात आलेया वर्षीच्या शिबिरात अजून एक महत्वाची आकर्षक गोष्ट हि कि आलेल्या सर्वांचे BMI (Body Mass Index) तपासण्यात आले. रक्तपेढी तर्फे प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले.

शिबिराचा समारोप जनकल्याणचे श्री. संतोष अनगळ आणि श्री. दौलतराव यांच्या हस्ते सोसायटीचे सदस्य  (श्री भिडे, श्री जटार, सौ. बजाज, आपटे आजी, श्री. पठाडे इत्यादी) यांना प्रशस्तिपत्र व भावी कार्यक्रमांबद्दल चर्चा करून करण्यात आला.

सर्व हितचिंतकांचे आभार तसेच सोसायटी मध्ये अश्या प्रकारच्या सामाजीक जाणिवेचे दर्शन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन होईल असा विचार करणाऱ्या सर्वांचे आभार. धन्यवाद.

(खाली काही छायाचित्रे देत आहे)















Monday, February 15, 2016

दि, १५ फेब्रुवारी २०१६ च्या लोकसत्ता मधील अग्रलेख - 'अतिशहाणे वि. अर्धवट' यास उत्तर

दि, १५ फेब्रुवारी २०१६ च्या लोकसत्ता मधील अग्रलेख - 'अतिशहाणे वि. अर्धवट' यास उत्तर -

उत्तर -
. जर काश्मिरी तरुणांमध्ये अफजल जर का नायक असेल तर ते तरुण देखील तेवढेच देशद्रोही म्हणावयास हवे, केवळ काश्मिरी आहेत म्हणून नाही तर देशभरात कुठेही असे तरुण असतील तर ते देशद्रोहीच आहेत कारण देशाच्या महत्वाच्या तश्या संसदेवर त्याने केलेल्या हल्ल्याला हे समर्थनच समजावे
. फाशी दिली जात आहे हे घरच्यांना सांगायचे का नाही ह्याच्या वर जर विचार केला तर दोन्ही बाजूंनी विचार व्हायला हवा, घरच्यांना माहित होते कि तो असे काही तरी करण्यात गुंतला आहे, त्यांनी वेळीच पोलिसांना सरकारला सावध करावयास हवे होते, जबाबदारी दोन्ही कडे असते. आतंकवाद संपवण्याची आणि तो तयार होऊ देऊ नये याची सुद्धा
. राजीव गांधी यांचे मारेकरी बंदिवानाच राहिले आणि १४ वर्षांनी अफजल ला फाशी दिली हे केवळ राजकारणाचे फळ आहे आणि याला जेवढे राजकारणी तेवढेच सुज्ञ (?) नागरिक पण जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. मोठ्या प्रमाणात माध्यमे देखील जबाबदार आहेत कारण 'कशाला एखाद्या समाजाच्या वाकड्यात शिरा' हाच नेहमी दृष्टीकोन ठेवला जातो हे सर्वथा चुकीचे
. एखादा नागरिक आतंकवादी घोषित झाल्यावर त्याला 'हुतात्मा' म्हणणे जेवढे गैर तेवढेच ते छापून आणणे पण गैर आहे, अप्रत्यक्षरीत्या आपण दहशतवादी कारवायांचे समर्थनच करत आहोत
. आपण सार्वजण सर्जनशील नागरिक आहोत, त्यामुळे कुणाचीही शैक्षणिक पात्रता काढून पदाला मान देणे हेच उचित. त्या पदावर जी व्यक्ती आहे ती जर पदाला न्याय देऊ शाकत नसेल तर तसे चुका दाखवून सांगावे. नाही तर शैक्षणिक दृष्ट्या अपात्र ठरवले जाउन पण स्टीव जॉब्स, बिल गेट्स जन्माला आले आहेत. त्यामुळे ज्याने त्याने आपली आपली पायरी ओळखावी वागावे
. नथुराम ची कृती चूकच, त्याने गांधीजींचे राष्ट्रपती पण काही कमी होऊच शकत नाही. पण अफजलची कृती नथुराम ची कृती यातला फरक लक्षात घेत त्याचा संदर्भ इथे देणे हेच अविवेकी लक्षण म्हणावयास हवे. कुणाचे कृत्य निरपराध लोकांना, अविवेकी वृत्तींनी, समाजात तेढ निर्माण करणारे, मनामध्ये धार्मिक आकस ठेवून होते हा विचार करावयास हवा. केलेल्या कृत्याची जबाबदारी समर्थन करण्यास दाखवलेली नैतिक तयारी कुणाची होती ह्या गोष्टींचा विचार संर्वांनी करावयास हवा
. सर्वात शेवटी जे एन यु मधील घोषणा ऐका म्हणजे गांभीर्य लक्षात येईल तरी नाही आले तर दरवाजा ठोठावल्या जाण्याची वाट पहा

Thursday, June 11, 2015

मधुकोष रक्तदान शिबीर - ७ जून २०१५

मधुकोष रक्तदान शिबीर


"देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ||"


     लीयुगामध्ये दानाचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे, आणि हिंदू धर्मामध्ये दानशूर व्यक्तींचा उल्लेख करणे झाले तर जन्म अपुरा पडावा. अशी दानाची थोर परंपरा घेऊनच जन्माला आलेल्या आपल्या समस्त भारतीयांना या परंपरेचा अभिमानच वाटावा.

     समर्थ रामदास म्हणतात, व्यवहाराचा हेतू ठेवून केले तर ते दान कसे? परोपकार बुद्धीने जेथे स्वार्थाचा लवलेशही नाही आणि व्यवहाराचा मागमूसही नाही तेच खरे दान. स्वतःचे पोट भरल्यावर समोरच्याला अन्न देणारे अनेक आहेत पण ताटातले काढून देणारे विरळाच. स्वतःजवळ आहे म्हणून दिले, कारण माझ्याकडे जास्तीचेच होते, वायाच जाणार होते, याला दान म्हणायचे का? समोरच्याला माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे, म्हणून प्रसंगी पदरमोड करावी लागली तरी बेहत्तर अश्या विचाराने दान करणाऱ्या व्यक्ती ह्या आजच्या समाजामध्ये श्रेष्ट होत.
दानाच्या अश्या थोर परंपरेचा वारसा चालवत यंदाच्या वर्षी "सिंहगड रस्ता येथील मधुकोष" मधील नागरिकांनी रक्तदान शिबीर आयोजित करून खारीचा वाटा उचलला. पहिल्या वहिल्या प्रयत्नाला मधुकोषवासियांनी अक्षरशः भरगोस प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.

     दिनांक ७ जून रविवार रोजी सकाळी ९:३० पासूनच रक्तदात्यांची रीघ लागली होती. सोसायटी मधील जेष्ठ नागरिक आणि सर्वांचे आवडत्या गोखले आजी तसेच डॉ. डोंगरे आजोबा यांच्या हस्ते शिबिराचे ठीक १०:०० वाजता दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजनाने उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला सोसायटी तर्फ्रे कार्यक्रमाच्या नियोजनात सकाळपासूनच हिरीरीने भाग घेत श्रीयुत दीपक जोशी यांनी देखील भरत माता प्रतिमेला पुष्प अर्पण करून स्वतः पहिले रक्तदात्याच्या रांगेत उभे राहिले. जनकल्याण रक्तपेढी तर्फे डॉ. काळे यांनी देखील प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन केले.

     या शिबिराचे महत्व म्हणजे रक्तदान करणाऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रिया देखील उत्साहात सहभागी होत होत्या, अनेक जोडपी सहपरिवार रक्तदानाला हजर होते. साधारण सकाळी १०:०० वाजेपासून ते दुपारी १:०० वाजेपर्यंत रक्तदाते येत होते. एकूण ६० संख्या शिबिरामध्ये सहभागी झाली. त्यामध्ये साधारण १५ जणांना काही कारणांमुळे रक्तदान करता आले नाही परंतु त्यांना जनकल्याणच्या डॉक्टरांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन दिले , जसे Hemoglobin कमी असणे, वजन कमी असणे या बाबत माहिती देण्यात आली, जेणेकरून भविष्यात आपल्याला आरोग्य उत्तम राखता येईल, Anemia सारखे आजार होणार नाहीत आणि अश्या उपक्रमामध्ये सहभागीही होता येईल.

     जनकल्याण रक्तपेढी तर्फे प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र, तसेच "स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पुस्तक" भेट देण्यात आले, मधुकोष तर्फे देखील प्रत्येक रक्तदात्यास "परिवार प्रबोधन" हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता जनकल्याणचे डॉ. काळे आणि श्री. दौलतराव यांच्या हस्ते सोसायटीचे पदाधिकारी (श्री दिपक जोशी, श्री झीरंगे, श्री पटवर्धन, श्री दिवेकर, श्री बगडिया) यांना प्रशस्तिपत्र आणि भारतमाता प्रतिमा भेट देऊन करण्यात आली.
सर्व हितचिंतकांचे आभार तसेच सोसायटी मध्ये अश्या प्रकारच्या सामाजीक जाणिवेचे दर्शन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन होईल असा विचार करणाऱ्या सर्वांचे आभार. धन्यवाद.

(खाली काही छायाचित्रे देत आहे, तरी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात)



















Saturday, February 28, 2015

गीत - सत्यका आधार लेकर (Satyaka Adhar Lekar)

गीत - सत्यका आधार लेकर 

सत्यका आधार लेकर हम हिमालय से खड़े है
शील में औदार्य में हम विश्व में सबसे बड़े है
सत्यका …… || धृ ||

संघ की शाखा निरंतर शक्ति की आराधना है
राष्ट्र की नव चेतना के जागरण की साधना है
ध्येय पथ पर अडिग होकर पैर अंगद से गड़े है
सत्यका आधार लेकर ....... || १ ||

विश्व में फहराएंगे हम देव संस्कृति की पताका
जगतको सन्देश देंगे हिंदुओंकी एकता का
दूर कर अवरोध सरे ध्येय पथ पर हम बढे है
सत्यका आधार लेकर ....... || २ ||

जीत ले विश्वास सबका कर्म कौशल के सहारे
बुद्धिबल से नष्ट करदे शत्रु के षड़यंत्र सारे
संघटन का मार्ग दुर्गम नियम संयम से चले है
सत्यका आधार लेकर ....... || ३ ||  

Friday, April 11, 2014

निवासी वर्ग हडपसर

निवासी वर्ग हडपसर २९ - ३० मार्च २०१४ 

प्रथम बौद्धिक सत्र 
श्री शिरीष आपटे
विषय - संघ प्रार्थना - भावार्थ 

         संघ कि प्रार्थना कि शुरुवात मराठी में हुई थी, बादमे संपूर्ण भारत वर्ष का विचार सामने रखकर प्रार्थना संकृत भाषा में होनी चाहिए ऐसा जब निर्णय लिया गया तब श्री नरहर नारायण भिडे जी ने आजकी प्रार्थना कि रचना की, और एक सायम संघस्थान में श्री यादवरावजी जोशी, भारतरत्न भीमसेनजी जोशी इनके गुरुबंधु, इन्होने गायन किया।
अपनी संस्कृति में पुराणोंसे हम कोई भी प्रार्थना कि शुरुवात गणेश वंदन से करते है, उससे भी पेहेले वैदिक कालो में यह प्रथम वंदन कि जगह शुक्राचार्य ऋषि कि भी देखि जाती है, परन्तु संघकी प्रार्थना कि शुरुवात मातृभूमि वंदन से होती है.
         संघ प्रार्थना का और एक वैशिष्ठ्य ऐसा है कि इसमें प्रार्थना करने वाला कभी खुदको अपराधी नहीं कहता है और अपने अपराधोंकी क्षमा याचना नहीं करता है. इसके विपरीत वह प्रभु से अपने वैधिक कार्य कि पूर्ति के स्वयं में शक्ति कि मांग करता है, विवेक कि मांग करता है.
३री पंक्ति का वैशिष्ट्य भी बहोत ज्यादा है, प्रभो शक्तिमन् हिन्दु राष्ट्राङ्ग भूता| इसमे हम सब हमारे राष्ट्रके अङ्ग्भुत घटक है ऐसा कहा है. जैसे शरीर के सारे हिस्से मिलजुल कर अपना अपना कार्य करते है वैसे ही हमें इस राष्ट्र के लिए मिलजुल कर कार्य करना चाहिए, पैर में काटा लगता है तो आँख को पानी निकालने के लिए अलग से बोलना जरूरी नहीं होता, मुख को अलग से भगवान का नाम लेने के लिए नहीं बोला जाता, हाथ को अलग से चुभा हुआ काटा निकलने के लिए कहा नहीं जाता, क्योंकि वह सब अपने शरीर के अङ्ग्भुत घटक है, वैसे ही हमें हमारा आचरण रखना चाहिए। अगली पंक्ति में 'वयम' का उल्लेख किया जाता है, यह शब्द हमें मिलकर काम करने का प्रोत्साहन देता है.  
बहुत सारी प्रार्थनाओमें भगवान को बहुत सारी चीजे करने के लिए कहा जाता है, लेकिन संघ कि प्रार्थना में भगवान से हम अपने लिए शील, ज्ञान, तीव्र ध्येयनिष्ठा मांगी है. 
अपनी परंपरा में कहा जाता है कि जब भी बुराई बढे तो भगवान स्वयं अवतार लेता है और उद्धार करता है, लेकिन हमें अब 'कलकी' अवतार के बारे में ज्यादा सोचना नहीं है, नाही उसकी अवतरित होने कि राह देखनी है, हमें हम सबको 'कलकी' बनकर अपना और सबका उद्धार करना है. यह कार्य सुलभ तो निश्चित नहीं है बल्कि यह पूरा कांटो से भरा हुआ 'कंटकाकीर्ण' है. इसका उदहारण देते हुए कहते है कि एक गुरु अपनी शिष्योंकी परीक्षा करने हेतु रस्ते के एक पूल, 'सांकव' पर काटे बिछा देते है और देखते है कोनसा शिष्य कैसे पार होता है, पहला रो पड़ता है और पार ही नहीं होता, दूसरा अपने पैरोंपर कपड़ा लपेटकर चल पड़ता है, लेकिन तीसरा एक पौधे से झाड़ू बनता है और साफ़ करते करते पार हो जाता है, इस तरह से केवल तीसरा शिष्य परीक्षा में उत्तीर्ण होता है. हमें भी इसी तरह से सारा रास्ता मिलकर साफ़ करना है ताकि आने वाले लोगोंको आसानी महसूस हो.
         अपनी धेयनिष्ठा भी बहोत प्रखर होनी चाहिए इतनी प्रखर जितनी स्वामी रामकृष्ण परमहंस जी को अपेक्षित है, कहा जाता है एक आदमी स्वामीजी के पास यश पाने गया, स्वामीजी बोले कितनी इच्छा रखते हो यश पाने कि, वह बोला बहोत रखता हु, तो ठीक है कल सुबह नदी पर आ जाओ स्नान करने के समय. आदमी  पहोंच  गया तो  स्वामी  उसे लेकर पानी में चले गए, पानी पूरा नाक तक आया फिर जाकर रुके और अचानक से उस आदमी का सर पानी में डुबो दिया, जैसे पानी नाक, कान में जाने लगा उसको स्वामी ने ऊपर किया और पूछा ऊपर आने के बाद सबसे पेहेले किसकी याद आई? अगर तुझे तेरे ध्येय कि याद नहीं आई हो तो तू तेरा ध्येय कभी प्राप्त नहीं कर सकता। ऐसी प्रखर ध्येयनिष्ठां हमें हममे डालनी पड़ेगी।
         प्रार्थना में प्रभु से हैम शील कि मांग करते है, यह शील हममे ऐसा होना चाहिए कि हमारा दुश्मन भी कभी हमारे शील पर शंका ले सके. शिवाजी महाराज कि कथा कहती है कि जब सब लोग शिवाजी पर आरोप करते है कि शहिस्तेखान कि बेटी का शिवाजी ने अपहरण कर लिया है तो औरंगजेब ने उसके पत्नी से कहा शिवजी निकम्मा बड़ा होगा पर कभी किरी गैर मर्द के औरत को हाथ नहीं लगाएगा। ऐसा शील हमें हममे पैदा करना चाहिए।
इससे आगे हैम जब भी प्रार्थना दोहराएंगे तो केवल नहीं दोहराएंगे पर उसका भावार्थ दोहराएंगे।




दूसरा सत्र 
विषय - समरसता

'संस्कृति सबकी एक चिरंतन, खून रगोंमे हिन्दू है.'
          समता यह शब्द का जन्म शायद फ्रेंच राज्यक्रांति में है ऐसा बोला जाता है, शायद हैम इसको थोड़ा और पीछे ले जाकर आंबेडकर के गुरु भगवान बुध्द से भी इस सम्बद्ध देख सकते है. समता प्रस्थापित होने के लिए पूरी दुनिया में बहोत प्रयास हुए है. ब्रिटिशोंके साथ साथ हमारे देश में समाज सुधारकोंकी बड़ी पंक्ति हुई है. राजा राम मोहन रॉय का उदहारण हो सकता है, जिन्होंने अपने पूरी जिंदगी समाज के दोष मिटने हेतु  अर्पित समर्पित करदि. 
डॉक्टर जी ने भी यही उद्देश से संघ का संस्थापन किया और बड़ी निश्चयतापूर्ण बोला कि यह हिन्दुराष्ट्र है और हम सब एक मिलकर रहना चाहिए।
          वर्धा में संघ का शिबिर चल रहा था (सन १९३४) तो वर्धा के आश्रम में गांधीजी का प्रवास था, गांधीजी ने सोचा चलो देखते है डॉक्टरजी ऐसा कोनसा संघटन करते जो कहलाते है कि समाज में एकता आएगी। तो गांधीजी शिबिर में चले आये और वह बैठे हुए स्वयंसेवकोंसे पूछने लगे कि भाई तेरी जाती कौनसी है एक ने बोला मै हिन्दू हु, दूसरे ने भी बोला मै हिन्दू हुसब छोटे छोटे बच्चो से यही उत्तर पाकर गांधी जी बड़ी प्रसन्नता से डॉक्टरजी बोले कि हैम सब इतनी सालोंसे जो नहीं कर पा रहे थे वो आपने बहोत कि सुलभता से किया।
          समता प्रस्थापित करने हेतु मंदिर प्रवेश सब जाती को खुला होना चाहिए इस बात को लेकर सत्याग्रह भी हुए, इसमें एक ही आशा थी कि अगर हमें आज मंदिर में प्रवेश दिया जाता है तो कल मन में भी प्रवेश मिल सकेगा। 
सन १९७४ में संघ में पहेली बार सामाजिक समता और संघ इस विषय पर बौद्धिक देते हुए तृतीय सरसंघचालक देवरस जी ने कहा 'अगर दुनिया में अस्पृश्यता पाप नहीं है तो कोई पाप नहीं है'. इसके बाद समता और समरसता प्रस्थापित करने हेतु संघ में माननीय दत्तोपंतजी ठेंगडी ने १९८३ सामाजिक समरसता मंच कि स्थापना कि.

          समरसता के बिना समता होही नहीं सकती, समरसता यह एक आचरण का विषय है केवल विचार करते बैठने का तत्त्व नहीं है. इस समरसता के प्रेरणा स्थान अगर किसी को कहा जाता है तो वह है समरसताके पञ्चक महापुरुष - महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपति शाहू महाराज, डॉ आंबेडकर, संत गाडगेबाबा और डॉ हेडगेवार।

          इस समरसता को हैम अपने आचरण में लाये और इस मातृभूमि को पुनः एकबार वैभव कि शिखर पर विराजमान देखे।  



सत्र ३ - अ. भा. प्रतिनिधि सभा वृत्त निवेदन
श्री वसंत देशपांडे 

इस प्रतिनिधि सभा में संघटनात्मक आयामोंपर विचार हुआ।  दैनंदिन शाखा को कैसे मजबूत किया जाए इसपर भी चर्चा हुई. शाखा मजबूती में यह कार्य हमें मदत करते है -
१. शाखा संच रहना चाहिए 
२. शाखा उपक्रमशील रहनी चाहिए 
३. वार्षिकोत्सव होना चाहिए 
४. जिल्हा केंद्र सक्षम होना चाहिए 
५. शाखा के कार्य का विस्तार होना चाहिए 
६. नियिजन बैठक रहनी चाहिए 
७. प्रवासी निरिक्षण होना जरूरी है 
८. प्रवासी कार्यकर्ता रहना चाहिए 
९. महाविद्यालयीन विद्यार्थिओंके लिए कार्यक्रम लेना चाहिए 

इसके आलावा संघ कि और बाकि शाखा में होने वाला कार्य कुछ उल्लेखनीय किये गए कार्य का वृत्त प्रसिद्धा हुआ.
अन्य क्षेत्र निवेदन में -
  1. प्रशिक्षण योजना 
  2. नए लोग जुड़ने के प्रयास 
  3. और अपने क्षेत्र का कोई प्रकाशन 
इसके साथ ही नेपाल में विवेकानंद सार्धशती के कार्यक्रम का वृत्त, राष्ट्र सेविका समिति विस्तारक योजना, सरहद को स्वरांजलि, भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच इन शाखाओंकावृत्त प्रसिद्ध हुआ.